आपल्या नैसर्गिक सीमा (Strategic National Boundries) अद्द्याप अमित्रांच्या हाती अडकलेल्या आहेत. नुसतीतत्वज्ञानाची अंगाईगीते गाउन त्यांचे मित्रत्व कालात्रयिही साधणार नाही. भोंगलसूतीपणाने मिलवले आहे तेहि पुन: गमावून बसू . जश्यास तसे ह्याच राजनितिने परकियांशीआपण वगु तरच टिकू, तरच जिंकु. अवतीभवतिचे आक्रामकजग हातात अणुध्वम (Nuclear Bomb) घेउन टवकारुनपाहत आहे, म्हणून तुम्हीही बलाढ्य सैन्य उभारून; एकहातात आत्माज्ञान का होइना, पण दुसऱ्या हातात अणुध्वम घेउन आपल्या हिंदुस्थानच्या संरक्षनार्थ उभे थकलेपाहिजे; वेलीच चालून गेले पाहिजे........
~ स्वा. विनायक दामोदर सावरकर.
No comments:
Post a Comment